Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बारावीचा निकाल जाहीर; यंदाही बारावीत मुलींचीच बाजी

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही बारावीत मुलींचीच बाजी

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही बारावीत मुलींचीच बाजी

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षा मुलींना बाजी मारली आहे.

मुलींची यंदा बारावीची टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा-आगार व्यवस्थापक महेश जाधव

Post Views: 97 प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा-आगार व्यवस्थापक महेश जाधव महाबळेश्वर ता:१:सुरक्षित सेवेमुळे एसटी महामंडळाने

Live Cricket