Home » राज्य » शेत शिवार » महाराष्ट्रात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट

राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सून यंदा वेळेपूर्वीच देशात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु झाली आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. त्याचवेळी राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने

राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह महाबळेश्वर -सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी शोधमोहीम

Live Cricket