कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून १६ वर्षांनंतर रेशनिंग सुरू; १२४ कुटुंबांना दिलासा

मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून १६ वर्षांनंतर रेशनिंग सुरू; १२४ कुटुंबांना दिलासा

मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून १६ वर्षांनंतर रेशनिंग सुरू; १२४ कुटुंबांना दिलासा

वाई तालुक्यातील नागरिकांना दिलासा : १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनिंगचा प्रश्न अखेर मार्गी

वाई – तब्बल १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनिंग मिळण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, यासाठी मा. नामदार मकरंद आबा पाटील यांच्या विशेष सहकार्यासोबतच बापूराव खरात, सनी चव्हाण, उमेश जायगुडे व मयुर खरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.

या उपक्रमांतर्गत नवीन १२४ कुटुंबांना रेशन वाटप करण्यात आले. अनेक वर्षांपासून बंद असलेले रेशनिंग पुन्हा सुरू झाल्यामुळे लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यात तहसील कार्यालय पुरवठा विभाग तसेच रेशनिंग दुकानाच्या चालक श्रीमती विजया सुळके यांनी मोलाचे सहकार्य दिले. रेशन वाटप कार्यक्रमास राहुल खरात, प्रसाद कचरे, अक्षय घाडगे, युगल घाडगे, विश्वनाथ जगताप, सागर खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळून ग्रामस्थांकडून समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket