मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सह्याद्री बँकेवर २५ वर्षांनंतर सत्तांतर अमित चव्हाण यांच्या सह्याद्री परिवार पॅनेलचा १३-० विजय

सह्याद्री बँकेवर २५ वर्षांनंतर सत्तांतर अमित चव्हाण यांच्या सह्याद्री परिवार पॅनेलचा १३-० विजय

सह्याद्री बँकेवर २५ वर्षांनंतर सत्तांतर अमित चव्हाण यांच्या सह्याद्री परिवार पॅनेलचा १३-० विजय

सातारा : सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई वरील पुरुषोत्तम माने यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री परिवार पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे.

सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. श्री चव्हाण यांच्या नेतृत्वातील सह्याद्री परिवार पॅनेलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये सह्याद्री परिवार पॅनलचे पांडुरंग गोसावी, मोमीन शौकत, संपत रास्ते, मोहिनी देशमुख, संजीवनी जाधव, रामदास चव्हाण, संतोष धुमाळ, वसंत घाडगे, गोरख महाडिक, हेमंत निंबाळकर, अशोक फाळके, अरविंद साळुखे, विजय शेलार आदी उमेदवार विजयी झाले. 

या विजयाबद्दल अमित चव्हाण व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांतजी भारतीय ,बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार योगेश सागर, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या मुंबई : भारत निवडणूक

Live Cricket